Mahakrushi

"Knowledge Farming Platform"

Pages

▼

Thursday, June 30, 2011

महिकोकडून शेतकरी, सरकारची फसवणूक


radhakrishana vikhe patil

यंदा राज्यातले शेतकरी आणि सरकारला महिको कंपनीने फसवले आहे. महिको कंपनी खरीपासाठी १६.५ लाख पाकिटे बी टी कापसाचे बियाणे पुरवणार होती. पण कंपनीने आज अखेर केवळ १ लाख ९१ हजार बियाणे पाकिटांचा पुरवठा केला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात कंपनीने पुरेसा बियाणे पुरवठा केला नाही तर कंपनीला काळ्या यादीत टाकून राज्यातली बियाणे विक्री थांबवण्याचे आदेश कृषीमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी दिले आहेत.
at 8:05 AM
Share

No comments:

Post a Comment

‹
›
Home
View web version
Powered by Blogger.