बुलढाणा जिल्ह्यात एकीकडे खतं आणि बियाण्यांची टंचाई सदृष्य स्थिती निर्माण करुन व्यापारी शेतकऱ्यांच्या डोळयातून पाणी आलंय. यावर नियंत्रण ठेवण्याची ज्या प्रशासनाची जवाबदारी आहे. त्यांना धडा शिकवण्यासाठी व प्रशासनाचं लक्ष या ज्वलंत प्रश्नांकडे वेधण्यासाठी स्थानिक धर्मवीर संघटनेने आज प्रशासनाच्या अधिकऱ्यांना गुदगुदी करुन त्यांना हसवण्याचे अभिवनव आंदोलन केले.
No comments:
Post a Comment