सध्याच्या परिस्थितीचा विचार करता उन्हाळा जास्त जोरात जाणवत आहे. दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून, आर्द्रता कमी होत आहे. वारेसुद्धा तेवढ्याच तीव्रतेने वाहत असल्याचे जाणवते. अशा परिस्थितीमध्ये द्राक्ष बागेत काय उपाययोजना कराव्या आणि जुन्या बागेत अशा वेळी काय व्यवस्थापन करावे, याची माहिती घेऊ. डॉ. आर. जी. सोमकुंवर न्या बागेत काही ठिकाणी अजूनपर्यंत खरड छाटणी झालेली नाही.
Monday, April 25, 2011 AT 12:00 AM (IST)
No comments:
Post a Comment