साखरेच्या निर्यातीसाठी देशातल्या साखर उद्योगाचे प्रतिनिधी आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मागील महिन्यात थॉमस यांना भेटले होते. दोन टप्प्यातल्या १० लाख टन साखरेच्या निर्यातीनंतरही देशात ५० लाख टन अतिरिक्त साखर शिल्लक आहे.
सणाच्या कालावधीत देशात साखरेच्या मागणीत वाढ होते, त्यावेळी ही अतिरिक्त साखर बाजारात उपलब्ध होणे गरजेचे असल्याचे थॉमस म्हणाले.
No comments:
Post a Comment